Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 16
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘# Sandesh 2 Soldiers’ हे अभियान कोणत्या उद्देशासाठी सुरु केले होते ?
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 points‘हिंदू प्राईज २०१६’ साठी निवड झालेले ‘द आदिवासी विल नॉट डान्स’ या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे ?
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ) देशभरात ‘पोलीस स्मरण दिवस’ (National Police Commemoration Day) २१ ऑक्टोंबर रोजी पाळला गेला.Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 pointsगांधीयन तत्वज्ञानाचा प्रसार करणारे ‘मेवा रामगोबिन’ यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशात कार्यरत होते ?
Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 pointsकृषी क्षेत्रामध्ये ‘जी.एम. ‘ तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या कारणासाठी करण्यात येतो ?
अ) उत्पादनात स्वयंपूर्णता
ब) पिकांच्या पोषणमूल्यात वाढ
क) शेतीतील समस्यांचे निरसनCorrect!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsवाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याच्या हेतूने ‘जी.एम. तंत्रज्ञानाव्दारे विकसित करण्यात आलेल्या कोणत्या पिकाच्या लागवडीला भारतामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे ?
Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsभारतातील सर्व जैवतंत्रज्ञानासंवंधीचे प्रयोग व चाचण्यांसाठी स्थापन करण्यात आलेली ‘जेनेटिक इंजिनीयरिंग अप्रायझल कमिटी’ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असते ?
Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 pointsभारताने रशियाकडून कोणती हेलीकाप्टर खरेदी करण्याचा करार नुकताच केला आहे , जो ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्ग भारतात उभारला जाणारा पहिला प्रकल्प ठरला आहे ?
Correct!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 pointsरशियाने भारतातील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असून त्याच्या सहकार्याने भारतातील कोणत्या शहराचा पहिल्या टप्यात ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित केला जाणारा आहे ?
Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsभूवैज्ञानिक, पुरातत्वज्ञ आणि जलवैज्ञानिकांच्या समावेश असलेली के.एस.वाल्दिया समिती केंद्र सरकारने कोणत्या बाबीच्या अभ्यासासाठी नियुक्त केली होती ?
Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 pointsसामान्य जनतेच्या अधिकारांसाठी अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर कोणी ‘पीपल्स रिसर्जन जस्टीज अलायन्स’ या राजकीय पक्षाची स्थापना करून =राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे ?
Correct!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 pointsकृष्णा नदीच्या पाणी वाटपासंबंधीच्या वादावर तोडगा काढण्याच्या हेतूने स्थापलेल्या लवादाने २०१३ मध्ये कोणत्या राज्याला या नदीला पाण्याच्या सर्वाधिक वाटा देण्याचा निकाल दिला आहे ?
Correct!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 pointsपुढीलपैकी सत्य विधान ओळखा.
अ) कोमापूर कळव्याद्वारे कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी चेन्नईला पुरवणे शक्य झाले आहे.
ब) कृष्णा जलवाटप तंटा लवादामध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणा यांच्याबरोबरच तामिळनाडू राज्याचाही समावेश आहे.Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) देशातील मोठ्या घटकराज्यांमध्ये कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश संबंधित उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांकडून होते.
ब) देशातील एकूण 17 घटकराज्यांमधील कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश संबंधित राज्य लोकसेवा आयोगाकडून निवडले जातात.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsआंतरराज्यीय संपर्क वाढवण्याच्या हेतूने भारतात स्थापन करण्यात आलेल्या विभागीय परिषदांच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक केली जाते ?
Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 pointsसध्या देशात अस्तित्वात असलेल्या विविध विभागीय परिषदांकडून पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कार्य पार पडले जात नाही ?
Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 pointsभारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या ‘सिंधू पाणीवाटप करारनुसार’ कोणत्या नदीचे पाणी भारताला वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युनोच्या माध्यमातून ‘सिंधू पाणीवाटप करार’ १९६० मध्ये करण्यात आला.
ब) या करारनुसार भारताने सिंधू नदीचे ८० टक्के पाणी कोणत्याही कारणासाठी वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 pointsकेंद्र सरकारने अलिकडेच आंतरराज्य परिषदेचे पुनर्गठन केले आहे. या परिषदेच्या स्थापनेची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती ?
Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsयोग्य जोड्या जुळवा.
अ) राष्ट्रीय एकता दिवस १)२८ ऑक्टोबर
ब) राष्ट्रीय बालिका दिवस २) २४ जानेवारी
क)सुशासन दिवस ३) २५ डिसेंबर
ड)राष्ट्रीय आयुर्वेद दिन ४)३१ ऑक्टोंबर
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 pointsमाहिती-तंत्रज्ञानाचा जगभरात वेगाने प्रसार होत असताना त्या विषयीच्या गुन्हेगारीला आळा घालण्याच्या हेतूने ‘सायबर पोलीस स्टेशन’ ची सुरुवात देशात कोणत्या राज्यात पहिल्यांदाच करण्यात आली आहे.
Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 pointsदेशाच्या अंशात राज्यांमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांना विशेषधिकार देणारा ‘अफ्स्पा’ कायदा अलीकडे कोणत्या राज्यात लागू करण्यात आला आहे.
Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsशेजारील राज्यांबरोबरील जोड कालवा पाणीवाटप करार रद्द करण्याच्या पंजाब सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले आहे. या कळव्याद्वारे कोणत्या दोन नद्या जोडल्या गेल्या आहेत ?
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील विधाने विचारात घ्या.
अ) भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराज्य पाणीवाटप तंट्याच्या सोडवणूकीविषयी स्पष्ट तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
ब) पंजाब, हरयाणा, दिल्ली, राजस्थान, जम्मू व काश्मिर इत्यादी राज्यांमधील पाणीवाटप तंटे सोडवण्यासाठी सतलज-रावी पाणी तंटे लवाद कार्यरत आहे.
यावरून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 pointsउरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गोव्यामध्ये अलीकडेच पार पडलेल्या ‘ब्रिक्स’ परिषदेचे घोषवाक्य काय होते ?
Correct!Incorrect!