Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
MPSC Mock Test 93
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsलॉर्ड मोर्ले यांच्या नंतर भारतमंत्री म्हणून ………. यांची नियुक्ती करण्यात आली.
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 pointsमुस्लीम लीगची स्थापना झाली तेव्हा भारताचा व्हाईसरॉय कोण होता ?
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 pointsकाही आधुनिक व राष्ट्रवादी मुस्लिमांना लीगची जातीय राजकारण पसंत नव्हते, त्यामुळे त्यांनी अहरार हि चळवळ सुरु केली. या चळवळीत खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता ?
Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 pointsप्रांतामध्ये व्दिदल राज्यपद्धती हे खालीलपैकी कोणत्या सुधारणांचे प्रमुख वैशिष्टे होते ?
Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 points‘No appeal, No vakil, No dalil अशी चमत्कारिक स्थिती सरकारने कोणत्या कायद्याने निर्माण केली ?
Correct!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsअसहकार आंदोलनात हिंसाचारामुळे प्रसिद्धीला आलेले चौरीचौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी स्वराज्यपक्षाचे सदस्य कोण नव्हते ?
Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 pointsसायमन कमिशन भारतात आले तेव्हा भारतमंत्री कोण होते ?
Correct!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 points१९२९ च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पं. जवाहरलाल नेहरू होते. हे अधिवेशन इतिहासात खूप गाजले कारण……….
Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsस्वराज्य पक्षाचे चिटणीस म्हणून कोणी काम पहिले ?
Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 pointsसर्वात जास्त महिलांचा सहभाग असलेल्या ‘चितगाव कट’ (१९३०) चे नेतृत्व कोणी केले ?
Correct!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 pointsखान अब्दुल गफारखान यांनी स्थापन केलेल्या खुदा-ई-खिदमदगार या संघटनेतील पठाण त्यांच्या गणवेशावरून लाल उगलेवाले म्हणूनही ओळखले जात. खुदा-ई-खिदमदगार याचा अर्थ ……… होतो.
Correct!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 points‘हरिजन सेवक संघ’ ही संस्था कोणी सुरु केली ?
Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 points‘कामा गाटा मारू’ हे कशाचे नाव होते ?
Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsलोकमान्य टिळक व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) ची स्थापना केव्हा झाली ?
Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 pointsइ.स. १९३८ मध्ये हरिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणी ६१ दिवसांचा दीर्घकाळ उपवास करून प्राणत्याग केला.
Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 points………… या दिवशी भगतसिंग व बटूकेश्वर दत्त या दोन क्रांतीकारकांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब टाकून पब्लिक सेफ्टी बिल व ट्रेड डीस्प्युट बिल या जुलमी कायद्याचा निषेध केला.
Correct!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 pointsवैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे अनुयायी म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?
Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsकॅबिनेट मिशनचे नेतृत्व खालीलपैकी कोणाकडे होते ?
Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 pointsजातीय निवाडा जाहीर केल्याच्या निषेधार्थ महात्मा गांधी …….. रोजी येरवडा तुरुंगात आमरण उपोषणाला बसले.
Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 pointsलंडन येथे भरलेल्या तिसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय कॉंग्रेसचे कोणते पुढारी हजर होते ?
Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsराष्ट्रीय कॉंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन इ.स. १९३६ मध्ये पं. जवाहरलाल नेहरूंचा अध्यक्षतेखाली फैजपूर येथे भरले होते. फैजपूर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 pointsसविनय कायदेभंगाच्या आंदोलनासंदर्भातले गुजरातमधील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे ?
Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 pointsइ.स. १९२७ मध्ये मद्रास येथे भरलेले कॉंग्रेसचे अधिवेशन सायमन कमिशनच्या प्रश्नावर विशेष गाजले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
Correct!Incorrect!