Rank | Name | Submit on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
Current Affairs Mock Test 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
- Question 1 of 25
1. Question
1 pointsअमलेंदू कृष्णा यांना सन २०१५ चा …………..हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Correct!Incorrect! - Question 2 of 25
2. Question
1 pointsअजिंक्य रहाणे या भारतीय क्रिकेट पटुने १४ ऑगस्ट २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट मध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम नोंदविला त्याने एकूण …………….झेल घेतले.
Correct!Incorrect! - Question 3 of 25
3. Question
1 pointsकेंद्र शासनाने ‘सहज’ या ऑनलाईन एलपीजी जोडणी योजनेची सुरुवात केव्हापासून केली .
Correct!Incorrect! - Question 4 of 25
4. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ मधील बुद्धीबळातील महत्वाचा ग्रॅन्डमास्टर किताब …………….यांना मिळाला आहे.
Correct!Incorrect! - Question 5 of 25
5. Question
1 pointsराजस्थान सरकारने गुज्जर आणि विशेष मागासवर्गीय समाजाला १६ ऑगस्ट २०१५ रोजी ………..आरक्षण जाहीर केले.
Correct!Incorrect! - Question 6 of 25
6. Question
1 pointsसन १९९४ मध्ये बालमजुरी वर आळा घालण्यासाठी ‘गुड वेब इंटरनॅशनल’ या संस्थेची स्थापना ………..यांनी केली.
Correct!Incorrect! - Question 7 of 25
7. Question
1 pointsऑक्टोबर २०१५ च्या प्रारंभी भारतीय नौदलाच्या पूर्व मुख्यालयाच्या प्रमुखपदावर म्हणजे फलीट कमांडर या पदावर रिअल अॅडमिरल म्हणून …….यांची निवड करण्यात आली.
Correct!Incorrect! - Question 8 of 25
8. Question
1 points६ ऑक्टोबर २०१५ रोजी ,मुंबईत निधन झालेले ग.रा.कामत यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
अ)राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘शापीत’ या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली.
ब) काला पानी, मेरा साया, मै तुलसी तेरे आंगन की, मनचली, पुकार, बसेरा हे त्यांचे गाजले चित्रपटCorrect!Incorrect! - Question 9 of 25
9. Question
1 pointsमहाराष्ट्रचे महाधीवक्ता सुनील मनोहर यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राचे नवीन महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी पदभार सांभाळला होता. त्यांच्या विषयी कोणते विधान योग्य आहे.
अ)पुणे येथे १९५० मध्ये त्यांच्या जन्म झाला.
ब) १९७४ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात व नागपूर खंडपीठात वकिली केली.Correct!Incorrect! - Question 10 of 25
10. Question
1 pointsR-nature यंत्राविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ)R-NATURE २४ तासांत ओल्या कचऱ्याचे विघटन करून यांपासून खत तयार करणारे एक स्वयंचलीत यंत्र आहे.
ब)’रॅडोनॅचुरा’ या कंपनीने हे यंत्र तयार केले आहे.
क)’आर नेचर’ हे कचरा विघटनाचे विजेवर चालणारे यंत्र आहे.Correct!Incorrect! - Question 11 of 25
11. Question
1 points२६ जून २०१५ रोजी प्रदान करण्यात आलेल्या शाहू पुरस्काराचे मानकरी खालीलपैकी ………….हे आहे.
Correct!Incorrect! - Question 12 of 25
12. Question
1 pointsमॅग्नाकार्टा या ऐतिहासिक सनदेला ………..या दिवशी ८०० वर्षे पूर्ण झाली.
Correct!Incorrect! - Question 13 of 25
13. Question
1 pointsमिशनरिज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख व मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी निर्मला जोशी यांचे २३ जून २०१५ रोजी निधन झाले त्यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ)निर्मला यांचे मूळ नाव कुसुम जोशी होते.
ब) त्यांचे आई वडील नेपाळी नागरीक होते.
क) २००८ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.Correct!Incorrect! - Question 14 of 25
14. Question
1 pointsदेशातील सर्वात वेगवान रेल्वे ………….
Correct!Incorrect! - Question 15 of 25
15. Question
1 pointsरिसर्च अॅन्ड अॅनालिसिस विंग म्हणजेच ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेतील अनेक चडउतार पहिलेल्या आणि १९८० च्या दशकात या यंत्रनेचे पुनरुज्जीवन करणाऱ्या के शंकरन नायर यांचे १७ नोव्हेंबर २०१५ रोजी निधन झाले त्यांच्या विषयीचे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे.
अ)के.शंकरन नायर हे आयबी (इंटलिजन्स ब्युरो)मध्ये अधिकारी होते.
ब)येत्या २० डिसेंबरला २०१५ रोजी त्यांच्या ९६ वा वाढदिवस होता.
क)’इनसाईड आयबी अॅन्ड रॉ’ :’रोलिंग स्टोन दॅट गदर्ड मॉस’ हे पुस्तक त्यांनी लिहिले होते.
ड) नवव्या आशियाई खेळाचे सचिवपद त्यांनी भूषविले होते.Correct!Incorrect! - Question 16 of 25
16. Question
1 pointsनोव्हेंबर २०१५ रोजी जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी लढतांना धारातीर्थी पडलेले कर्नल संतोष महाडीक यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले त्यांचे मूळ गाव पोगरवाडी हे गाव …………..या जिल्ह्यांत आहे.
Correct!Incorrect! - Question 17 of 25
17. Question
1 points२१ जून २०१५ रोजी योग दिना निमित्ताने पंतप्रधानांनी ………रुपयांचे नाणी व ………..रुपयांचे टपाल तिकीट प्रकाशित केले.
Correct!Incorrect! - Question 18 of 25
18. Question
1 points२१ जून २०१५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्य साजरा करण्यात आलेल्या योगदिनाचा लोगो पंचतत्व अॅडव्हर्टायजिंग कंपनीतर्फे बनविण्यात आला आहे ही कंपनी ……….येथे आहे .
Correct!Incorrect! - Question 19 of 25
19. Question
1 points७ व ८ जून २०१५ रोजी G-7 गटाची शिखर परिषदेची बैठक बावेरिया आल्प्स येथे पार पडली हे ठिकाण ……….या देशात आहे .
Correct!Incorrect! - Question 20 of 25
20. Question
1 pointsऑस्ट्रेलिया स्थित इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पीस या संस्थेने १६ जून २०१५ रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार १६२ देशांच्या जागतिक शांतता निर्देशांक (GPI) यादीत भारत ………व्या क्रमांकावर आहे.
Correct!Incorrect! - Question 21 of 25
21. Question
1 pointsदरवर्षी ‘जागतिक कावीळ दिवस’ ……….. या दिवशी पाळला जातो.
Correct!Incorrect! - Question 22 of 25
22. Question
1 points‘कावीळ’ (Hepatitis) या रोगाविषयी योग्य विधाने निवडा.
अ)कावीळ हा जीवाणूजन्य रोग आहे.
ब)कावीळ या रोगाचे पाच उपप्रकार आहेत.
क)अल्कोहोलच्या सेवनामुळेही कवीळ होऊ शकतो.Correct!Incorrect! - Question 23 of 25
23. Question
1 pointsकावीळ हा रोग शरीरातील ………….या अवयवास सूज निर्माण करतो.
Correct!Incorrect! - Question 24 of 25
24. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)कावीळ निर्मुलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २०१६ या वर्षी Ellimination ही संकल्पना राबविली जात आहे.
ब) २०१६ च्या संकल्पनेनुसार २०३० पर्यंत कावीळ संपूर्ण जगातून नाहीसा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.Correct!Incorrect! - Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडा.
अ)प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेस केंद्रीय मंत्रिमंडळाने २ जुलै २०१५ रोजी मंजुरी दिली.
ब)ही योजना २०१५ ते २०२० या कालावधीसाठी राबविली जाणार आहे.Correct!Incorrect!